महाराष्ट्र
-
पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी
मुंबई (प्रतिनिधी) : पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…
Read More » -
ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश…
Read More » -
विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती…
Read More » -
वस्त्रोद्योगोला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई (प्रतिनिधी) : वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना सर्व सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. उद्योजकांनी वस्त्रोद्योगोला…
Read More » -
सर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे,…
Read More » -
देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प : मंत्री छगन भुजबळ
नाशिक (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सरकारमधील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक,…
Read More » -
ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय : छगन भुजबळ
मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे तो पाहता ओबीसी…
Read More » -
उच्चशिक्षितांनी समाजाच्या प्रश्नांविषयी सक्रिय भूमिका घ्यावी : कुलगुरू प्रो. प्रकाश महानवर
शिर्डी (प्रतिनिधी) : सध्याचा काळ हा उच्चशिक्षितांनी सक्रिय भूमिका घेण्याचा काळ असून प्राध्यापकांनी कृतिशील विचारवंत असले पाहिजे व सामाजिक प्रश्नांविषयी…
Read More » -
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार…
Read More » -
आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू
मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहे. या निर्णयामुळे रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातील…
Read More »