महाराष्ट्र
-
सामाजिक प्रबोधनाने समता प्रस्थापित करण्याची गरज : ॲड. दिलीप कुलकर्णी
येवला, (प्रतिनिधी) : आपला देश कृषीप्रधान आहे. जय जवान, जय किसान असा जयघोष केला जातो. मात्र, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने…
Read More » -
राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील ख्यातनाम पत्रकार तथा शाहिरी संघटक रमेश कदम यांना पहिला ‘राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे…
Read More » -
ओबीसींच्या मुळावर जे उठले असतील त्यांना आडवे करा : मंत्री छगन भुजबळ
बीड, (विशेष प्रतिनिधी) : आपल आरक्षण आज धोक्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. त्यातून…
Read More » -
आदिवासी समाज आगामी निवडणुकांमध्ये ‘त्यांच्या’ विरोधात भूमिका घेईल : शिवाजी ढवळे यांचा इशारा
येवला (प्रतिनिधी) : अनुसूचित जमातीवर आरक्षणाच आत्ता आलेल संकट संविधानिक नाही, तर शासन निर्मित आहे. तुमच आरक्षण कुणीच हिसकावून घेवू…
Read More » -
जनता पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव ठाकरे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक (प्रतिनिधी) : येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर, जि. पालघर येथुन आर्थिक गुन्हे…
Read More » -
येवला शहरातील विस्थापित व्यवसायिकांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
मुंबई, (प्रतिनिधी) : येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा…
Read More » -
येवल्यातील गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून सादर करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, (प्रतिनिधी) : येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा…
Read More » -
येवल्यात पुनर्वसनासाठी विस्थापित गाळेधारकांसह सर्व पक्षीयांचा रास्तारोको
येवला (प्रतिनिधी) : शहरातील नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे प्राधान्याने विस्थापित गाळेधारकांना देवून त्यांचे पुनर्वसन करा, ई लिलाव ऐवजी विस्थापितांना…
Read More » -
भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सत्यशोधक विचार प्रवाह अंगिकारावा लागेल : डॉ. उमेश बगाडे
मालेगाव (प्रतिनिधी) : नव्या भांडवली धोरणांमुळे अर्थिक सामाजिक लुटीचे स्वरुप बदलले असुन ते आधिक तिव्र व जाचक झाले आहे. कमीतकमी…
Read More » -
येवल्यात २३ मार्चला देशातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन
येवला (प्रतिनिधी) : भारतीय संविधानिक विचार, तत्व, मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन, विविध सांस्कृतिक कलाविष्कारातून लोकरंजनातून लोक प्रबोधन- सामाजिक प्रबोधन…
Read More »