स्थानिक
-
सामाजिक प्रबोधनाने समता प्रस्थापित करण्याची गरज : ॲड. दिलीप कुलकर्णी
येवला, (प्रतिनिधी) : आपला देश कृषीप्रधान आहे. जय जवान, जय किसान असा जयघोष केला जातो. मात्र, देशात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने…
Read More » -
राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील ख्यातनाम पत्रकार तथा शाहिरी संघटक रमेश कदम यांना पहिला ‘राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे…
Read More » -
ओबीसींच्या मुळावर जे उठले असतील त्यांना आडवे करा : मंत्री छगन भुजबळ
बीड, (विशेष प्रतिनिधी) : आपल आरक्षण आज धोक्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. त्यातून…
Read More » -
आदिवासी समाज आगामी निवडणुकांमध्ये ‘त्यांच्या’ विरोधात भूमिका घेईल : शिवाजी ढवळे यांचा इशारा
येवला (प्रतिनिधी) : अनुसूचित जमातीवर आरक्षणाच आत्ता आलेल संकट संविधानिक नाही, तर शासन निर्मित आहे. तुमच आरक्षण कुणीच हिसकावून घेवू…
Read More » -
जनता पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव ठाकरे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक (प्रतिनिधी) : येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर, जि. पालघर येथुन आर्थिक गुन्हे…
Read More » -
येवला शहरातील विस्थापित व्यवसायिकांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
मुंबई, (प्रतिनिधी) : येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा…
Read More » -
व्यापक जनलढा उभा करणे ही काळाची गरज : कॉ. भगवान चित्ते
येवला (प्रतिनिधी) : खाजगीकरण व बाजारीकरण यांच्या विरोधात विविध जाती समूहांना सोबत घेऊन व्यापक जनलढा उभा करणे ही आजच्या काळाची…
Read More » -
येवल्यातील गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून सादर करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, (प्रतिनिधी) : येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा…
Read More » -
येवल्यात पुनर्वसनासाठी विस्थापित गाळेधारकांसह सर्व पक्षीयांचा रास्तारोको
येवला (प्रतिनिधी) : शहरातील नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे प्राधान्याने विस्थापित गाळेधारकांना देवून त्यांचे पुनर्वसन करा, ई लिलाव ऐवजी विस्थापितांना…
Read More » -
येवला शहर समस्यामुक्त व्हावे हीच अपेक्षा
येवला शहरातील रस्ते, स्वच्छता, गटारी, पाणी आदी मुलभूत प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. दैनंदिन व शहरवासीय सर्वसामान्य जनतेच्या या मूलभूत…
Read More »